विचार खजिना सुविचार स्वामी विवेकानंद यांचे हे आठ विचार तुम्हाला निराशेतून बाहेर काढतील मराठी मिरर जुलै 21, 2020 ” स्वतःला कमकुवत समजणे हे सर्वात मोठे पाप आहे. “ ” अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा. “ ” हजार वेळा ठेच लागल्यानंतरच एक चांगलं चरित्र निर्माण होतं. “ ” जी लोकं नशीबावर विश्वास ठेवतात ती लोकं भित्री असतात. जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात. “ ” शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची जिद्ध ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय. स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही. “ ” आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे, जी तुम्हाला पायथ्यावरुन शिखरावर पोहोचवू शकते. “ ” एका वेळी एक गोष्ट करा आणि असे करताना आपला संपूर्ण आत्मा त्यात घाला आणि बाकी सर्व विसरा. “ ” जग एक विशाल व्यायामशाळा आहे जिथे आपण स्वतःला सामर्थ्यवान बनविण्यासाठी आलो आहोत. “ Continue Reading Previous मार्टिन लुथर किंग यांचे ६ विचार तुम्हाला जगण्याचा मंत्र देतीलNext आयुष्य बदलतील असे महात्मा गांधी यांचे विचार एकदा वाचाच प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेतटिप्पणी * नाव * ईमेल * वेबसाईट पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा. हे खास आपल्यासाठी राजकीय विचार खजिना शरद पवारांच्या एका सल्याने वाचली होती आर. आर. आबांची आमदारकी. डिसेंबर 10, 2021 विष्णू बदाले विचार खजिना इंटरनेटचे अल्गोरिथम काय असते ? डिसेंबर 8, 2021 मराठी मिरर विचार खजिना सरदार उधम सिंग – वीस वर्षानंतर त्याला मारून बदला घेतला. ऑक्टोबर 28, 2021 मराठी मिरर
हे खास आपल्यासाठी
शरद पवारांच्या एका सल्याने वाचली होती आर. आर. आबांची आमदारकी.
इंटरनेटचे अल्गोरिथम काय असते ?
सरदार उधम सिंग – वीस वर्षानंतर त्याला मारून बदला घेतला.